" लोकशाही ही जगातील सर्व शासन प्रणालीत सर्वोच्च प्रणाली आहे.” पं. जवाहर लाल नेहरू
"जेव्हा जनता एक होते, तेव्हा अत्यंत क्रूर राजवटही त्यांच्यासमोर टिकू शकत नाही. त्यामुळे जात, धर्म, उच्च-नीच हा भेदभाव विसरून सर्वानी...
"सर्व धर्म समान आहेत. आपण सर्व धर्मांचा आदर केला पाहिजे." - मौलाना अबुल कलाम आझाद
"कायद्याचा आदर केला पाहिजे जेणेकरून आपल्या लोकशाहीची मूलभूत रचना कायम राहील आणि अधिक मजबूत होईल." - लाल बहादूर शास्त्री
"जरी मी या देशाच्या सेवेत मृत्यू पावली, तरी मला त्याचा अभिमान वाटेल. माझ्या रक्ताचे प्रत्येक थेंब... या राष्ट्राच्या विकासास हातभार...
"देशाचा विकास हा कारखाने, धरणे आणि रस्ते इतकाच नसतो तर विकास हा समाजाचा माणसांचाही असतो. लोकांसाठी भौतिक, सांस्कृतिक आणि आध्यात्मिक...
"समुद्रासारख्या खोल आणि आकाशासारख्या उंच कोणत्याही आव्हानांना आपण एकत्रितपणे तोंड देऊ शकतो." -सोनिया गांधी
"आमचा दृष्टीकोन केवळ आर्थिक विकासाचा नाही, तर सामान्य माणसाचे जीवनमान सुधारेल अशा विकासाकडे आहे," -मनमोहन सिंग
"देशाची निवडणूक 'एकट्याची' नसून आपली सगळ्यांची असते, सांघिक कामच आपल्या पक्षाला पुढे नेऊ शकते." - मल्लिकार्जुन खर्गे
"भारतातील लोकशाहीसाठी लढणे हे आमचे काम आहे आणि आम्ही ते करत आहोत पण भारतीय लोकशाही जगाच्या हिताची आहे हे लक्षात...
"मी ठरवलं आहे – मी जनतेची साथ सोडणार नाही.निकाल काहीही लागो, मी माझ्या पूर्वजांची भूमी सोडणार नाही, जोपर्यंत येथे योग्य,...
"तोडफोड, राष्ट्रीय संपत्तीचे नुकसान, रास्ता रोको यासारख्या कृतींना लोकशाहीत काहीही स्थान नाही. जो अशा कृतींना प्रोत्साहन देतो त्याला लोकशाहीबद्दल बोलण्याचा...

जनमानसाची शिदोरी
मा. नानासाहेब पटोले, अध्यक्ष,महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी.
लोकसभा २०२४ चे विजयी खासदार

श्यामकुमार दौलत बर्वे
रामटेक
डॉ. प्रशांत यादवरावजी पडोळे
भंडारा-गोंदिया
डॉ. नामदेव दशराम किरसान
गडचिरोली - चिमूर
प्रतिभा सुरेश धानोरकर
चंद्रपूर
वसंतराव बळवंतराव चव्हाण
नांदेड
बळवंत बसवंत वानखडे
अमरावती
शाहू छत्रपती
कोल्हापूर
प्रणिती सुशीलकुमार शिंदे
सोलापूर
डॉ. शिवाजीराव काळगे
लातूर
ॲड. गोवाल पाडवी
नंदुरबार
डॉ. कल्याण काळे
जालना
डॉ. शोभा दिनेश बच्छाव
धुळे
विशाल प्रकाशबापू पाटील
सांगली
वर्षा एकनाथ गायकवाड
मुंबई उत्तर मध्य
NOTE FROM DR MANMOHAN SINGH
In my view more and more intellectuals, professionals and entrepreneurs should involve in the process of governance of our country. It is a process and we made a beginning when the UPA government was in power. read more...
NOTE FROM SMT. SONIA GANDHI
Professionals and entrepreneurs play a vital role in shaping the future of societies…The launch of this digital periodical comes at a time when the professional strata of the Indian society are seeking a new sense of direction. read more...