Category Archives: Chairman
मा. नानासाहेब पटोले, अध्यक्ष,महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी.
मोदींनी सन २०१४ आणि २०१९ च्या सार्वत्रिक निवडणूकीत जी आश्वासने दिली होती, ती पूर्ण केली नाहीत. नोकरी देण्याचे आश्वासन देऊन तरुणांना फसवले, शेतमालाला दीडपट भाव देणार आणि उत्पन्न दुप्पट करणार असे सांगून शेतकऱ्यांना फसवले. कामगारांना देशोधडीला लावले. त्यामुळे मोदींनी आपल्याला फसवल्याची भावना आज जनसामान्यांमध्ये आहे. मोदी सरकारबद्दल लोकांमध्ये तीव्र असंतोष...