Category Archives: Quotes
Pandit Jawaharlal Nehru
" लोकशाही ही जगातील सर्व शासन प्रणालीत सर्वोच्च प्रणाली आहे.”
पं. जवाहर लाल...
सरदार वल्लभभाई पटेल
"जेव्हा जनता एक होते, तेव्हा अत्यंत क्रूर राजवटही त्यांच्यासमोर टिकू शकत नाही. त्यामुळे जात, धर्म, उच्च-नीच हा भेदभाव विसरून सर्वानी एक व्हा."
– सरदार वल्लभभाई...
मौलाना अबुल कलाम आझाद
"सर्व धर्म समान आहेत. आपण सर्व धर्मांचा आदर केला पाहिजे."
- मौलाना अबुल कलाम...
लाल बहादूर शास्त्री
"कायद्याचा आदर केला पाहिजे जेणेकरून आपल्या लोकशाहीची मूलभूत रचना कायम राहील आणि अधिक मजबूत होईल."
- लाल बहादूर...
इंदिरा गांधी
"जरी मी या देशाच्या सेवेत मृत्यू पावली, तरी मला त्याचा अभिमान वाटेल. माझ्या रक्ताचे प्रत्येक थेंब...
या राष्ट्राच्या विकासास हातभार लावेल आणि ते मजबूत आणि गतिमान बनवेल."
-इंदिरा...
राजीव गांधी
"देशाचा विकास हा कारखाने, धरणे आणि रस्ते इतकाच नसतो तर विकास हा समाजाचा माणसांचाही असतो. लोकांसाठी भौतिक, सांस्कृतिक आणि आध्यात्मिक पूर्तता हे सरकारचे ध्येय असावे. विकासामध्ये मानवी घटक हा सर्वोच्च महत्त्वाचा आहे."
- राजीव...
सोनिया गांधी
"समुद्रासारख्या खोल आणि आकाशासारख्या उंच कोणत्याही आव्हानांना आपण एकत्रितपणे तोंड देऊ शकतो."
-सोनिया...
मनमोहन सिंग
"आमचा दृष्टीकोन केवळ आर्थिक विकासाचा नाही, तर सामान्य माणसाचे जीवनमान सुधारेल अशा विकासाकडे आहे,"
-मनमोहन...
मल्लिकार्जुन खर्गे
"देशाची निवडणूक 'एकट्याची' नसून आपली सगळ्यांची असते, सांघिक कामच आपल्या पक्षाला पुढे नेऊ शकते."
- मल्लिकार्जुन...
राहुल गांधी
"भारतातील लोकशाहीसाठी लढणे हे आमचे काम आहे आणि आम्ही ते करत आहोत पण भारतीय लोकशाही जगाच्या हिताची आहे हे लक्षात घेतले पाहिजे. भारत हा मोठा देश आहे आणि भारतात लोकशाही नष्ट झाली तर त्याचा परिणाम संपूर्ण जगावर होईल."
-राहुल...