राहुल गांधी


“भारतातील लोकशाहीसाठी लढणे हे आमचे काम आहे आणि आम्ही ते करत आहोत पण भारतीय लोकशाही जगाच्या हिताची आहे हे लक्षात घेतले पाहिजे. भारत हा मोठा देश आहे आणि भारतात लोकशाही नष्ट झाली तर त्याचा परिणाम संपूर्ण जगावर होईल.”
-राहुल गांधी