राजीव गांधी


“देशाचा विकास हा कारखाने, धरणे आणि रस्ते इतकाच नसतो तर विकास हा समाजाचा माणसांचाही असतो. लोकांसाठी भौतिक, सांस्कृतिक आणि आध्यात्मिक पूर्तता हे सरकारचे ध्येय असावे. विकासामध्ये मानवी घटक हा सर्वोच्च महत्त्वाचा आहे.”
– राजीव गांधी